राज्यात अवकाळी पावसाचे संकट: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत, २२ नोव्हेंबरपासून पावसाची शक्यता
राज्यात अवकाळी पावसाचे संकट: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत, २२ नोव्हेंबरपासून पावसाची शक्यता
Read More
पीएम-किसान योजनेचा २१ वा हप्ता अखेर वितरित; ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८,००० कोटी रुपये जमा
पीएम-किसान योजनेचा २१ वा हप्ता अखेर वितरित; ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८,००० कोटी रुपये जमा
Read More
बांग्लादेश कांदा आयातीबाबत संभ्रम कायम; निर्यातीला सुरुवात की केवळ चर्चा?
बांग्लादेश कांदा आयातीबाबत संभ्रम कायम; निर्यातीला सुरुवात की केवळ चर्चा?
Read More
गहू पिकातील तण नियंत्रणाचा सोपा मार्ग: पेरणीनंतर लगेच फवारणी ठरतेय अधिक प्रभावी
गहू पिकातील तण नियंत्रणाचा सोपा मार्ग: पेरणीनंतर लगेच फवारणी ठरतेय अधिक प्रभावी
Read More
राज्यात थंडीचा कडाका, पण २४ नोव्हेंबरपासून अवकाळी पावसाचा अंदाज; पंजाबराव डख यांची माहिती
राज्यात थंडीचा कडाका, पण २४ नोव्हेंबरपासून अवकाळी पावसाचा अंदाज; पंजाबराव डख यांची माहिती
Read More

नुकसान भरपाई हवीये? मग eKYC कराच; अनुदान थेट बँक खात्यात जमा होणार

ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही, त्यांच्यासाठी नवी संधी; VK नंबर वापरून प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन.

ADS किंमत पहा ×

राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. पूर्वी फार्मर आयडी (Farmer ID) नसणे किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे ज्यांना मदत मिळाली नव्हती, त्यांच्यासाठी शासनाने आता eKYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय अनुदान बँक खात्यात जमा होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे अनुदान अडकले आहे, त्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

Leave a Comment