राज्यात अवकाळी पावसाचे संकट: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत, २२ नोव्हेंबरपासून पावसाची शक्यता
राज्यात अवकाळी पावसाचे संकट: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत, २२ नोव्हेंबरपासून पावसाची शक्यता
Read More
पीएम-किसान योजनेचा २१ वा हप्ता अखेर वितरित; ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८,००० कोटी रुपये जमा
पीएम-किसान योजनेचा २१ वा हप्ता अखेर वितरित; ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८,००० कोटी रुपये जमा
Read More
बांग्लादेश कांदा आयातीबाबत संभ्रम कायम; निर्यातीला सुरुवात की केवळ चर्चा?
बांग्लादेश कांदा आयातीबाबत संभ्रम कायम; निर्यातीला सुरुवात की केवळ चर्चा?
Read More
गहू पिकातील तण नियंत्रणाचा सोपा मार्ग: पेरणीनंतर लगेच फवारणी ठरतेय अधिक प्रभावी
गहू पिकातील तण नियंत्रणाचा सोपा मार्ग: पेरणीनंतर लगेच फवारणी ठरतेय अधिक प्रभावी
Read More
राज्यात थंडीचा कडाका, पण २४ नोव्हेंबरपासून अवकाळी पावसाचा अंदाज; पंजाबराव डख यांची माहिती
राज्यात थंडीचा कडाका, पण २४ नोव्हेंबरपासून अवकाळी पावसाचा अंदाज; पंजाबराव डख यांची माहिती
Read More

मंत्रिमंडळ बैठकीत शहरी प्रकल्पांना गती, पण शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने; अतिवृष्टी मदत, हमीभाव खरेदीवर चर्चाच नाही

सिडको जमिनी, म्हाडा पुनर्विकास यावर निर्णय, पण अतिवृष्टी मदत आणि कापूस-सोयाबीन खरेदीचे प्रश्न मागेच.

ADS किंमत पहा ×

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (१८ नोव्हेंबर) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शहरी भागातील विकासाला चालना देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मात्र, दुसरीकडे खरीप हंगामातील अतिवृष्टीच्या नुकसानीची मदत आणि रब्बी पेरणीसाठी आवश्यक असलेल्या आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच आली आहे. कापूस आणि सोयाबीनच्या हमीभाव खरेदीतील गोंधळावरही या बैठकीत कोणतीही चर्चा न झाल्याने ग्रामीण भागात तीव्र नाराजी पसरली आहे.

Leave a Comment