राज्यात अवकाळी पावसाचे संकट: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत, २२ नोव्हेंबरपासून पावसाची शक्यता
राज्यात अवकाळी पावसाचे संकट: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत, २२ नोव्हेंबरपासून पावसाची शक्यता
Read More
पीएम-किसान योजनेचा २१ वा हप्ता अखेर वितरित; ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८,००० कोटी रुपये जमा
पीएम-किसान योजनेचा २१ वा हप्ता अखेर वितरित; ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८,००० कोटी रुपये जमा
Read More
बांग्लादेश कांदा आयातीबाबत संभ्रम कायम; निर्यातीला सुरुवात की केवळ चर्चा?
बांग्लादेश कांदा आयातीबाबत संभ्रम कायम; निर्यातीला सुरुवात की केवळ चर्चा?
Read More
गहू पिकातील तण नियंत्रणाचा सोपा मार्ग: पेरणीनंतर लगेच फवारणी ठरतेय अधिक प्रभावी
गहू पिकातील तण नियंत्रणाचा सोपा मार्ग: पेरणीनंतर लगेच फवारणी ठरतेय अधिक प्रभावी
Read More
राज्यात थंडीचा कडाका, पण २४ नोव्हेंबरपासून अवकाळी पावसाचा अंदाज; पंजाबराव डख यांची माहिती
राज्यात थंडीचा कडाका, पण २४ नोव्हेंबरपासून अवकाळी पावसाचा अंदाज; पंजाबराव डख यांची माहिती
Read More

मोठी बातमी! PM-KISAN योजनेचा २१ वा हप्ता आज दुपारी १ वाजता जमा होणार; ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार २००० रुपये

PM-KISAN

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा; प्रलंबित हप्तेही याच वेळी जमा होण्याची शक्यता. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या २१ व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपली असून, आज, १९ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ठीक १ वाजता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ९ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी … Read more

मंत्रिमंडळ बैठकीत शहरी प्रकल्पांना गती, पण शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने; अतिवृष्टी मदत, हमीभाव खरेदीवर चर्चाच नाही

मंत्रिमंडळ बैठक

सिडको जमिनी, म्हाडा पुनर्विकास यावर निर्णय, पण अतिवृष्टी मदत आणि कापूस-सोयाबीन खरेदीचे प्रश्न मागेच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (१८ नोव्हेंबर) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शहरी भागातील विकासाला चालना देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मात्र, दुसरीकडे खरीप हंगामातील अतिवृष्टीच्या नुकसानीची मदत आणि रब्बी पेरणीसाठी आवश्यक असलेल्या आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा … Read more

मोठी बातमी! निराधार योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू; पैसे ‘या’ तारखेपर्यंत खात्यात जमा होणार

निराधार योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू

शासनाच्या DBT पोर्टलवर लाभ वितरणाची कारवाई सुरू; दिव्यांग लाभार्थ्यांना १५०० की २५०० रुपये मिळणार? जाणून घ्या. निराधार योजनेच्या पैशांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण अखेर सुरू झाले असून, लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शासकीय पोर्टलवर कार्यवाही सुरू शासनाच्या अधिकृत … Read more

‘माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी E-KYC ची मुदत वाढवली, आता ३१ डिसेंबरपर्यंत करता येणार प्रक्रिया

‘माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी E-KYC

पती/वडील हयात नसलेल्या महिलांसाठी सोपी पद्धत; तांत्रिक अडचणींमुळे शासनाचा दिलासादायक निर्णय ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेसाठी राज्य शासनाने मोठी मुदतवाढ जाहीर केली आहे. दोन कोटींपेक्षा जास्त लाभार्थी असलेल्या या योजनेसाठी पूर्वी १८ नोव्हेंबर २०२५ ही अंतिम तारीख होती. मात्र, आता सर्व पात्र महिलांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वेळ मिळाला आहे, … Read more

हरभरा पेरणीला उशीर झालाय? उत्पादनातील घट टाळण्यासाठी कृषी तज्ज्ञांचा सल्ला

हरभरा पेरणीला उशीर झालाय

१० नोव्हेंबरनंतर पेरणी केल्यास २५% पर्यंत घट; उशिरा पेरणीसाठी दिग्विजय, फुले विक्रम, RVG २०२ या वाणांची शिफारस. रब्बी हंगामात हरभरा पेरणीची लगबग सुरू असताना, पेरणीच्या योग्य कालावधीबाबत अनेक शेतकरी संभ्रमात आहेत. हरभरा पेरणी कधीपर्यंत करावी आणि उशीर झाल्यास कोणते वाण वापरावे, याबद्दल कृषी तज्ज्ञ निखिल चव्हाण (MSc Agri) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या मते, … Read more

खाद्यतेल आयातीचा विक्रमी सपाटा: सोयाबीन तेल स्वस्त, पण शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभाव मिळेना

खाद्यतेल आयातीचा विक्रमी सपाटा

पामतेलाऐवजी सोयाबीन, सूर्यफूल तेलाची आयात वाढली; नेपाळमधून होणाऱ्या शुल्कमुक्त आयातीचा देशांतर्गत उद्योगाला मोठा फटका. देशात सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या विक्रमी आयातीमुळे खाद्यतेलाचे दर कमी झाले असले तरी, याचा थेट फटका देशांतर्गत तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. बाजारात तेलबियांचे दर सातत्याने घसरत असून, शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभाव मिळणेही कठीण झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांमधील बदल आणि केंद्र … Read more

आम्ही KYC केली आता पैसे कधी पडणार?”: दुष्काळ अनुदानासाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा

आम्ही KYC केली आता पैसे कधी पडणार

केवायसी पूर्ण होऊनही पैसे जमा होण्यास विलंब; तांत्रिक अडचणी आणि निधी वितरणातील दिरंगाईमुळे शेतकरी चिंतेत. राज्यातील अनेक भागांतील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली असली तरी, अनुदानाचे पैसे अद्याप बँक खात्यात जमा न झाल्याने त्यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे. “आम्ही केवायसी केली, आता पैसे कधी पडणार?” हा एकच प्रश्न सध्या अनेक शेतकरी विचारत आहेत. शासकीय नियमांनुसार, … Read more

आता पीक विमा योजनेत होणार बदल, जुने ट्रिगर पुन्हा होणार लागू

आता पीक विमा योजनेत होणार बदल

केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; वन्य प्राण्यांच्या नुकसानीचा स्थानिक आपत्तीमध्ये समावेश, भात पिकालाही अतिवृष्टीपासून संरक्षण; खरीप २०२६ पासून नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू. देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यास केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. या निर्णयानुसार, वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीचा … Read more

राज्यात थंडीची लाट कायम, पण बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता; डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा अंदाज

डॉ. मच्छिंद्र बांगर

नोव्हेंबर अखेरीस आणि डिसेंबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रात गारपिटीसह मुसळधार पावसाचा धोका; सध्या २१ नोव्हेंबरपर्यंत थंडीचा प्रभाव कायम राहणार. राज्यात सध्या थंडीचा कडाका वाढला असला तरी, नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस अवकाळी पावसाचे संकट घोंगावत आहे. बंगालच्या उपसागरात तयार होणारी चक्रीय स्थिती महाराष्ट्रात गारपिटीसह मुसळधार पाऊस आणू शकते, असा अंदाज हवामान अभ्यासक डॉ. मच्छिंद्र बांगर यांनी वर्तवला आहे. राज्यात … Read more

नुकसान भरपाई हवीये? मग eKYC कराच; अनुदान थेट बँक खात्यात जमा होणार

नुकसान भरपाई

ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही, त्यांच्यासाठी नवी संधी; VK नंबर वापरून प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन. राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. पूर्वी फार्मर आयडी (Farmer ID) नसणे किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे ज्यांना मदत मिळाली नव्हती, त्यांच्यासाठी शासनाने आता eKYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय अनुदान बँक … Read more